आपण ज्याला अस्वस्थता म्हणतो, ते म्हणजे आपले शरीर आणि मन आपल्याकडून सूचना घेत नाही. हे का घडते याकडे सद्गुरू पाहतात आणि बहुतेक मानव कीबोर्डशिवाय असलेल्या सुपर कॉम्प्युटरसारखे का असतात हे स्पष्ट करतात. कीबोर्डचा वापर करणे ही गुरुकिल्ली आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या शरीराकडून आणि मनाकडून जे हवे आहे ते घडेल.

video
Apr 23, 2025
Subscribe