एक जिज्ञासू विचारतो, "जेव्हा मन रिकामं वाटतं, याचा अर्थ मी मूर्ख होतोय का?" सद्गुरू उत्तर देतात, "जर कोणी दुसरा तुम्हाला मूर्ख म्हणाला, तर तो अपमान असतो. पण जेव्हा तुम्हाला स्वतःची मूर्खपणाची जाणीव होते, तेव्हा याचा अर्थ तुम्ही इतके शहाणे झाला आहात की तुम्हाला ते समजलं आहे."

video
Mar 31, 2025
Subscribe