Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
व्यक्तिगत परिवर्तनाशिवाय तुम्ही जगात परिवर्तन आणू शकत नाही.
आपल्याला पुनर्निर्मितीचं जीवन जगायचं नाही. आपल्याला स्वतःच्या जीवनाचं लेखन स्वतःच करायचं आहे.
निश्चलतेमध्ये, वेळ अस्तित्वात नसते.
गुरूंसोबत असणे म्हणजे आरामदायक गोष्ट नसून, मर्यादा तोडण्याचे एक सतत चालू असलेले साहस आहे.
जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी असेल, तर तुम्ही स्वतःला अशा प्रकारे बनवलं पाहिजे की, तुमच्यासोबत असण्याचा त्यांना आनंद वाटायला हवा.
प्रेमाला प्रतिसादाची गरज असते – अन्यथा, ते जास्त काळ टिकत नाही. भक्तीला कोणाच्याही मदतीची गरज नसते – तुम्ही स्वतःहून हे चालू ठेवू शकता.
जर तुम्ही तुमच्यातील निर्मितीच्या स्रोतालाप्रकट होण्यास वाव दिला, तर तुमचं अस्तित्वहे केवळ आनंदीच असू शकतं.सर्व अमंगल गोष्टींविरुद्ध आनंद हे सर्वोत्तम कवच आहे.तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आनंदी करण्याचे समाधान तुम्हाला लाभो.खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद,
साधनेची कल्पना कुठेतरी जाण्याची नाही. तर अशा अवस्थेत येण्याची आहे, जिथे तुम्ही सहजपणे इथेच उपस्थित राहू शकाल. जे इथे आहे, ते सर्वत्र आहे – जे इथे नाही, ते कुठेही नाही.