सद्गुरू याविषयी बोलतात की, बहुतेक लोक अनेक दुष्परिणामांमुळे कसे त्रस्त आहेत कारण ते आपल्या शरीराला अन्न ग्रहण करण्याच्या प्रक्रियेतून विश्रांती देत नाहीत. ते उपवासाचे महत्त्व स्पष्ट करतात आणि यामुळे शरीरात अनेक जुनाट आजार निर्माण होण्यापासून कसे रोखले जाऊ शकतात हे सांगतात. .