तुमची आई ज्या मार्गाने चांगली पत्नी बनली त्याचप्रकारे तुम्ही चांगली पत्नी बनू शकत नाही. परिस्थिती आता बदललेली आहे, अपेक्षाही आता बदलल्याहेत. माणसांनी केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्यानी लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणायला सुरुवात केली. म्हणूनच हा सगळा गोंधळ!