एक बलवान राष्ट्र घडवण्यासाठी, आपण त्याला स्पष्ट दृष्टीकोन, वचनबद्धता आणि योग्य कृती करण्याचे धैर्य या गोष्टींनी जोपासले पाहिजे. भारताला या पृथ्वीवरील सर्वात चैतन्यशील राष्ट्र बनवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाच्या योगदानाची आवश्यकता आहे.
आज प्रजासत्ताक दिन आहे