1. Home/
  2. Wisdom/
  3. Video/
  4. मातृभाषेशिवाय दुसरी भाषा लादणं योग्य आहे का? | why we must not lose our indian languages | sadhguru marathi
Also in:
English

मातृभाषेशिवाय दुसरी भाषा लादणं योग्य आहे का? | Why We Must Not Lose Our Indian Languages | Sadhguru Marathi

सद्‌गुरू भारतीय भाषांचं महत्व सांगतात ज्या ध्वनी-आधारित असून त्यांच्यात बुद्धिमत्ता आणि ऊर्जा जागृत करण्याची शक्ती आहे. आपण या भाषांचं धन, जे आपल्या राष्ट्राचा अभिमान आहे, ते सोडून देऊ नये, असं सद्गुरू म्हणतात, म्हणूनच प्रत्येक मुलानं इंग्रजी व्यतिरिक्त किमान एक भाषा शिकणं गरजेचं आहे.

video

Jul 19, 2025


Subscribe

Get weekly updates on the latest blogs via newsletters right in your mailbox.
Related Content
video  
जर या जगासाठी भवितव्य हवं असेल तर… | If you want a future for this world... | World Population Day
टंचाई आणि दुःखी भविष्याचा सामना करताना, आपल्या जगासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एकमेव उपाय म्हणजे मानवी लोकसंख्या कमी करणे. एकतर आपण ते करू, किंवा निसर्ग करेल, असे सद्गुरू स्पष्ट करतात.
Jul 11, 2025
video  
जीवनात गुरुची भूमिका काय आहे? | गुरू: संपूर्ण माहिती | Guru: Everything You Need To Know | #Adiyogi
एखाद्याला गुरुची गरज आहे का? पहिले गुरु कोण होते? आपण गुरु कसा शोधतो? साधकाच्या जीवनात गुरुची भूमिका काय असते? गुरुची कृपा म्हणजे काय? सद्गुरू या सर्व प्रश्नांची उत्तरे देतात आणि आणखी बरंच काही
Jul 9, 2025
video  
रोज एक पाऊल आनंदी जीवनाकडे ...। Take One Step Every Day Towards A Pleasant Life
सद्गुरू एखाद्याच्या वाढीसाठी योग्य संगत आणि वातावरणात असण्याचे महत्त्व सांगतात. जसे अनेकांना वाटते की जीवनात योग्य ठिकाणी असणे ही केवळ सौभाग्याची बाब नाही, तर ती प्रतिभेची बाब आहे ज्यामध्ये एखाद्याला परिपक्व व्हायचे असते याबद्दलही ते बोलतात.
Jun 12, 2025