प्रश्न: जर अज्ञानात सुख असेल तर लोक ज्ञानाचा शोध का घेतात?

अज्ञान एक उपाय नाहिये, आणि सूखही नाहीये. अज्ञान तुम्हाला काही त्रासापासून काहीकाळ सुरक्षित ठेवतं. पण त्रास गोळा होऊन, एक दिवस तुम्हाला येऊन गाठणार.